TV9 Marathi
भारताचा पक्का मित्र अडचणीत सापडला आहे. शेवटी भारत आपल्या मित्राच्या मदतीला धावून आला. भारताने मोठी रक्कम आपल्या मित्राला अडचणीमधून निघण्यासाठी दिली. मालदीव गेल्या काही दिवसांपासून आर्थिक तंगीत आहे. भारताने मालदीवला आर्थिक मदत केली.
Go to News Site