TV9 Marathi
रेल्वे प्रवाशांच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आहे. २८ एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाराणसी येथून दोन नव्या अमृत भारत ट्रेनची सुरुवात होणार आहे. या ट्रेनमुळे महाराष्ट्र ते वाराणसी कनेक्टीव्हीटी चांगली वाढणार आहे.
Go to News Site