TV9 Marathi
महाराष्ट्रातील रिक्षा-टॅक्सी चालकांना १ मे पासून मराठी भाषा अनिवार्य करण्यात आली आहे. या निर्णयावरून वाद पेटला असून, संजय निरुपम यांनी या सक्तीला विरोध दर्शवला आहे. मनसेने या वादात उडी घेत निरुपमवर टीकेची झोड उठवली आहे, तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मनसेच्या नेत्यांनी शिंदे सरकारला बाळासाहेब आणि आनंद दिघे यांच्या विचारांची आठवण करून देत घेरण्याचा प्रयत्न केला आहे.
Go to News Site