छत्रपती शिवाजी महाराज युद्ध करताना थकले, अन्…’ बागेश्वर बाबाच्या वक्तव्याने पेटला वाद, नेमकं प्रकरण काय? | Collector
TV9 Marathi
छत्रपती शिवाजी महाराज युद्ध करताना थकले, अन्…’ बागेश्वर बाबाच्या वक्तव्याने पेटला वाद, नेमकं प्रकरण काय?
काल नागपूरमध्ये भारदुर्गा शक्तिस्थळ शिलान्यास कार्यक्रमात धीरेंद्र कृष्ण शास्त्री बोलत होते. या दरम्यान त्यांनी शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे वाद पेटला आहे. बागेश्वर बाबा नेमकं काय म्हणाले?