288 प्रवाशांनी भरलेल्या विमानाची मोठी दुर्घटना होता होता वाचली आहे. विमानतळावरच या विमानाला आग लागली आहे. मात्र, दैवबलवत्तर म्हणून मोठी हानी टळली.