TV9 Marathi
आमदार संजय गायकवाड यांचा 'शिवाजी कोण होता' पुस्तकावरील वाद ताजा असतानाच, बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्याबद्दल केलेल्या एका विधानामुळे महाराष्ट्रात नव्या वादाला तोंड फुटले. या प्रकरणावर खासदार संजय राऊत यांनी एका पाठोपाठ सगळ्यांना झापलं. यावेळी त्यांनी भाजपवरही जोरदार टीका केली.
Go to News Site