TV9 Marathi
परदेशात भारताने प्रथमच एक बंदर चालवायला घेतलं. त्यासाठी 10 वर्षांचा करार केला. पण अमेरिकेच्या दुश्मनीची किंमत भारताला चुकवावी लागतेय. भारताचे 1130 कोटी बुडण्याची भिती आहे. भारताचा परदेशी बंदर व्यवस्थापनाचा हा पहिलाच अनुभव आहे.
Go to News Site