TV9 Marathi
राज्यातील विधान परिषद निवडणुकीच्या 10 जागांसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. येत्या 12 मे रोजी मतदान होणार असून, 30 एप्रिलपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. मात्र, महाविकास आघाडीकडून अद्याप उमेदवारांची अधिकृत घोषणा झालेली नाही, त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.
Go to News Site