TV9 Marathi
वाढत्या उष्णतेचा पारा लक्षात घेता दिवसा घरा बाहेर जाणे टाळा. विशेषतः सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत घरातच राहण्याचा सल्ला दिला जातो, परंतु कधीकधी कामासाठी बाहेर जावे लागते. अशा परिस्थितीत घराबाहेर जाण्याआधी उष्माघातावर मात करण्यासाठी हे उपाय नक्की करा.
Go to News Site