TV9 Marathi
भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. आपल्या देशात सर्वच जाती-धर्माचे लोक राहतात. सर्वधर्मसमभावाला केंद्रस्थानी ठेवून भारतात बंधूभाव जपला जातो. भारतात काही राज्यांत मुस्लिमांचे प्रमाण जास्त आहे. तर काही ठिकाणी मुस्लीम लोकसंख्या कमी आहे.
Go to News Site