TV9 Marathi
जळगावच्या धरणगाव तालुक्यातील वराडखुर्दजवळ महामार्गावर टायर फुटल्याने भीषण कार अपघात झाला. लग्नाहून परतणाऱ्या क्रूझर गाडीला टँकरवर धडक बसली, यात नववधूसह ३ जणांचा मृत्यू झाला. तर ६ जण गंभीर जखमी झाले असून एका लहान मुलाची प्रकृती चिंताजनक आहे. वऱ्हाड घेऊन निघालेल्या कुटुंबावर या घटनेने दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
Go to News Site