TV9 Marathi
नेपाळ आणि भारताचे संबंध कायमच चांगले राहिले आहेत. मात्र, नेपाळ एअरलाइनच्या एका चुकीमुळे मोठा वाद निर्माण झाला. भारतीयांमध्ये मोठा संताप बघायला मिळत आहे. लोकांमध्ये प्रचंड संताप आहे. भारताच्या दुखत्या नशेवर नेपाळने हात ठेवल्याचे बघायला मिळतंय.
Go to News Site