उन्हाळ्यात घरात कोळ्याची जाळी होणे ही सामान्य बाब वाटत असली तरी, वास्तुशास्त्रानुसार हे अत्यंत अशुभ मानले जाते. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा, पती-पत्नीमध्ये वाद आणि आर्थिक समस्या निर्माण होऊ शकतात.