TV9 Marathi
महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त राज्यभरात उत्साहात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 108 हुतात्म्यांच्या बलिदानानंतर 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. हा लढा केवळ भाषिक राज्यासाठी नव्हता, तर स्वाभिमान, अस्मिता आणि ओळख यासाठीचा होता. या ऐतिहासिक लढ्याची आठवण ठेवत आजचा दिवस राज्यभरात साजरा केला जात आहे.
Go to News Site