TV9 Marathi
मुंबईतील पायधुनी येथे एकाच कुटुंबातील चौघांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे शहर हादरले आहे. बिर्याणी आणि कलिंगड खाल्ल्यानंतर ही घटना घडल्याने कलिंगडातील भेसळीवर संशय होता. मात्र, एफडीएच्या तपासणीत मोठा खुलासा झाला आहे.
Go to News Site