Collector
लग्नावरुन निघाले, वाटेत अपघातात मित्र गेला अन् त्यानेही… महाराष्ट्रात नेमकं काय घडलं? | Collector
लग्नावरुन निघाले, वाटेत अपघातात मित्र गेला अन् त्यानेही… महाराष्ट्रात नेमकं काय घडलं?
TV9 Marathi

लग्नावरुन निघाले, वाटेत अपघातात मित्र गेला अन् त्यानेही… महाराष्ट्रात नेमकं काय घडलं?

पालघर जिल्ह्यातील नानीवली येथे भीषण अपघात झाला असून, १५ वर्षीय वैभव लहांगेचा मृत्यू झाला आहे. मित्राचा मृत्यू सहन न झाल्याने नितीन वर्था यानेही आत्महत्या केली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

Go to News Site