TV9 Marathi
दूरसंचार विभाग आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण २ मे रोजी देशव्यापी आपत्ती सूचना प्रणालीची चाचणी घेणार आहेत. या चाचणीदरम्यान, देशभरातील लाखो मोबाईल फोनवर एकाच वेळी सायरन वाजू शकतात. जर तुमच्या मोबाईलवर देखील सायरन वाजला तर घाबरु नका...
Go to News Site