राजकारणात कधी काय घडेल सांगता येत नाही. मात्र शिवसेनेतील संजय शिरसाट यांनी अलीकडेच केलेल्या एका विधानामुळे राजकारणातील अस्थिरतेच्या चर्चांना उधाण आलं आहे.