TV9 Marathi
तुमच्याकडे दुचाकी असो वा चारचाकी, वाहनाचे टायर हा सर्वात महत्त्वाचा भाग असतो. अनेकदा टायरवर ग्रिप चांगली दिसते, म्हणून आपण ते बदलत नाही. मात्र, टायर्सचे आयुष्य केवळ रबर घासण्यावर अवलंबून नसते. 5 वर्षांचा नियम सांगतो की, ठराविक काळानंतर टायरमधील रबर कडक होऊन त्याला तडे जाऊ लागतात, जे प्रवासात जीवघेणे ठरू शकते.
Go to News Site