TV9 Marathi
आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्सची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. अष्टपैलू हार्दिक पांड्याही काही खास करू शकलेला नाही. त्याने सात सामन्यात फक्त 128 धावा केल्या आहेत. असं असताना माजी फिरकीपटू आर अश्विनने हार्दिक पांड्याच्या फलंदाजीतील उणीव शोधून काढली आहे.
Go to News Site