या घटनेत अनेक जण गंभीर जखमी झाले असून, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पहाटेच्या वेळी सर्वजण गाढ झोपेत असताना ही दुर्घटना घडली.