TV9 Marathi
पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील ४ वर्षांच्या मुलीवरील अत्याचार आणि हत्येप्रकरणी संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कडक शब्दांत टीका केली असून, राज्यातील ढासळलेल्या कायदा-सुव्यवस्थेवर सवाल उपस्थित केले आहेत.
Go to News Site