TV9 Marathi
मुंबईकरांनो तुम्ही खात असलेले आंबे कृत्रिम आहेत असे म्हणले तर तुमचा विश्वास बसणार नाही. पण असंच घडतंय नवी मुंबई येथे. नवी मुंबईच्या एपीएमसी फळ बाजारात आंबे कृत्रिमरीत्या पिकवण्यासाठी धोकादायक रसायनांचा वापर होत असल्याचा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
Go to News Site