TV9 Marathi
आयपीएल 2026 स्पर्धा सुरू असताना बीसीसीआय एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. गेल्या काही वर्षांपासून विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी बीसीसीआयपुढे आपलं म्हणणं मांडलं होतं. आता कुठे त्यांचं म्हणणं ऐकण्याची तयारी बीसीसीआयने केली आहे. लवकरच त्यावर मोठा निर्णय घेतला जाणार आहे.
Go to News Site