TV9 Marathi
आसाम, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरी या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा आज निकाल लागणार असून यामध्ये कोणता पक्ष बाजी मारेल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे पश्चिम बंगालमध्ये कलानुसार सत्तापालट होण्याची शक्यता दिसून येत आहे
Go to News Site