TV9 Marathi
पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळम, आसाम आणि पुद्दुचेरी या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर होत आहेत. यामध्ये विशेषतः पश्चिम बंगालमध्ये सत्तापालट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर देशभरात राजकीय चर्चा रंगल्या आहेत.
Go to News Site