गंगोत्रीपासून ते गंगासागरपर्यंत…, हिंसेकडून विकासाकडे…, भाजपाच्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले? | Collector
TV9 Marathi
गंगोत्रीपासून ते गंगासागरपर्यंत…, हिंसेकडून विकासाकडे…, भाजपाच्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले?
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती आले आहेत. तीन राज्यांमध्ये भाजपला मोठं यश मिळालं आहे. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेशी संवाद साधला आहे.