TV9 Marathi
भाजपचा हा विजय अनेक बाबतीत ऐतिहासिक मानला जात आहे. १९७२ नंतर पहिल्यांदा पश्चिम बंगालात असे सरकार स्थापन होणार आहे जे केंद्रातही सत्तेत आहे. यामुळे प्रशासकीय आणि राजकीय स्तरावर मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
Go to News Site