TV9 Marathi
मुंबई महापालिकेने वडाळा येथील नवीन जल बोगद्याच्या कामासाठी ५ आणि ६ मे रोजी ३० तासांचा पाणीपुरवठा बंद ठेवला आहे. कुर्ला, घाटकोपर, वडाळा आणि परळ या भागांवर याचा मोठा परिणाम होणार असून, नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Go to News Site