TV9 Marathi
मुंबईतील मासळी बाजारात मासे कापून विकण्यावर बंदी घालण्याच्या निर्णयावरून राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते अखिल चित्रे यांनी "जिवंत कोंबडी घरी न्यायची का?" असा सवाल करत सरकारला खुलं आव्हान दिलं आहे.
Go to News Site