TV9 Marathi
ऑपरेशन सिंदूरला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त देशातील राजकीय वातावरण पुन्हा तापले असून, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत पाकिस्तान आणि दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई केली होती. या कारवाईदरम्यान अवघ्या चार दिवसांत पाकिस्तानला मोठा फटका बसल्याचा दावा करण्यात आला होता.
Go to News Site