TV9 Marathi
टी-20 वर्ल्ड कप जिंकूनही सूर्यकुमार यादवचे कर्णधारपद धोक्यात आले आहे. आयपीएलमधील सुमार फलंदाजी आणि दुखापतीमुळे बीसीसीआय नाराज असून त्याच्या जागी श्रेयस अय्यरला भारतीय टी-20 संघाचा कर्णधार बनवले जाण्याची शक्यता आहे. जूनमध्ये निवड समितीच्या बैठकीत यावर अंतिम निर्णय होऊ शकतो.
Go to News Site