TV9 Marathi
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य म्हणतात की माणसाच्या काही सवयी अशा असतात ज्याची तुलना केवळ विषासोबतच होऊ शकते. या सवयी माणसाला हळुहळु मृत्यूकडे ढकलतात, त्यामुळे या सवयींचा त्याग करण्यातच तुमचं हीत आहे.
Go to News Site