TV9 Marathi
सांस्कृतिक अडथळे एक मोठं कारण आहे. त्यामुळे पीडितेला बदनामी आणि अब्रू जाण्याची भिती असते असं सिविल सोसायटी संघटनांचं म्हणणं आहे. पोलिसात जाऊन तक्रार करण्याचीही चांगली व्यवस्था नाहीय. अशा गोष्टिंबद्दल अनौपचारिक चर्चा होतात.
Go to News Site