TV9 Marathi
वैभव सूर्यवंशीने आतापर्यंत एकूण 28 टी-20 क्रिकेटचे सामने खेळलेले आहेत. तर रोहत शर्माने आतापर्यंत टी-20 चे 468 सामने खेळलेले आहेत. अशा स्थितीत रोहित आणि वैभव यांनी खेळलेल्या 28-28 सामन्यांची तुलना करुयात. या सामन्यांत कोणी किती धावा केल्या ते जाणून घेऊ.
Go to News Site