TV9 Marathi
सोशल मीडियावर सध्या एक मेसेज वेगाने व्हायरल होत आहे, ज्यामध्ये अवघ्या 22,000 रुपयांच्या गुंतवणुकीवर 40 लाख रुपयांच्या परताव्याचा दावा केला जात आहे. 'क्वांटम एआय' नावाच्या या योजनेला केंद्र सरकारचा पाठिंबा असल्याचे भासवले जात आहे. मात्र, पीआयबी फॅक्ट चेकने हा दावा पूर्णपणे खोटा आणि फसवणुकीचा असल्याचे स्पष्ट केले असून नागरिकांना सावध केले आहे.
Go to News Site