TV9 Marathi
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ होते तसेच ते एक कुटनीतीतज्ज्ञ देखील होते. चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. चाणक्य यांनी या ग्रंथामध्ये जे विचार मांडले आहेत, ते आजही तेवढेच महत्त्वाचे आणि उपयोगी ठरतात. चाणक्य यांच्या या विचारांनी आजही अनेकांना प्रेरणा मिळते. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.
Go to News Site