TV9 Marathi
पंतप्रधान मोदी यांनी आपल्या तेलंगणा येथील सभेत जनतेला उद्देश्यून केलेल्या भाषणात सांगितले की सध्याच्या जागतिक संकटाच्या काळात जनतेने काटकसरीने राहायला शिकायला पाहिजेत. इंधनाची बचत करुन परकीय चलन वाचवण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
Go to News Site