TV9 Marathi
भारतात दररोज तब्बल २.२ टन सोन्याची खरेदी केली जाते, ज्याची किंमत २००० कोटींहून अधिक आहे. स्वित्झर्लंड आणि UAE सारख्या देशांतून येणाऱ्या या सोन्यामुळे अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होतो आणि पंतप्रधान मोदींनी खरेदी थांबवण्याचे आवाहन का केले, याची सविस्तर माहिती येथे वाचा.
Go to News Site