TV9 Marathi
नंदुरबार जिल्ह्यात उष्णतेचा तीव्र कहर पाहायला मिळत असून, तापमानाचा पारा तब्बल 45.5 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला आहे. वाढत्या तापमानामुळे अनेक वर्षांचे उष्णतेचे विक्रम मोडले गेल्याची माहिती समोर आली आहे. जिल्ह्यातील नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागत असून, दैनंदिन जनजीवनावरही त्याचा परिणाम होताना दिसत आहे.
Go to News Site