Collector
पावसाळ्याआधीच मुंबईकरांच्या घशाला कोरड… पाणी जपून वापरा, पाणी कपातीबाबत मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय | Collector
पावसाळ्याआधीच मुंबईकरांच्या घशाला कोरड… पाणी जपून वापरा, पाणी कपातीबाबत मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय
TV9 Marathi

पावसाळ्याआधीच मुंबईकरांच्या घशाला कोरड… पाणी जपून वापरा, पाणी कपातीबाबत मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही जलाशयांतील पाणीसाठा धोकादायक पातळीवर पोहोचल्याने बृहन्मुंबई महानगरपालिकेने मोठा निर्णय घेतला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये 10 टक्के पाणी कपात लागू करण्यात येणार असल्याची घोषणा महापालिकेकडून करण्यात आली आहे. ही कपात शुक्रवार, 15 मे 2026 पासून लागू होणार असून, पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ होईपर्यंत ती कायम राहणार आहे.

Go to News Site