TV9 Marathi
जागतिक स्तरावर निर्माण झालेल्या इंधन संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचतीचे आवाहन केल्यानंतर राज्य सरकारही अॅक्शन मोडमध्ये आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला इंधन बचतीसंदर्भात आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या असून, त्यानुसार मंत्री नितेश राणे यांनी मत्स्यविकास आणि बंदर विभागासाठी महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.
Go to News Site