TV9 Marathi
उन्हाळ्यात वाढत्या तापमानामुळे शरीरातील पाण्याची कमतरता होऊन थकवा, अशक्तपणा आणि डिहायड्रेशनच्या समस्या वाढतात. आयुर्वेदानुसार सत्तू सरबत, ताक, नारळपाणी आणि ऊसाचा रस यांसारखी नैसर्गिक पेये शरीराला थंडावा देतात आणि ऊर्जा टिकवून ठेवतात.
Go to News Site