TV9 Marathi
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी चांगल्या माणसांना काही विशिष्ट स्वभावाच्या लोकांपासून नेहमी दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. चाणक्य म्हणतात त्यातच तुमचं हीत आहे.
Go to News Site