Collector
12 जिल्ह्यांवर संकट, दुपारी 12 ते 4 घराबाहेर निघणे धोकादायक, प्रशासनाकडून थेट.. | Collector
12 जिल्ह्यांवर संकट, दुपारी 12 ते 4 घराबाहेर निघणे धोकादायक, प्रशासनाकडून थेट..
TV9 Marathi

12 जिल्ह्यांवर संकट, दुपारी 12 ते 4 घराबाहेर निघणे धोकादायक, प्रशासनाकडून थेट..

राज्यातील हवामानात गेल्या काही दिवसांपासून सतत बदल होताना दिसत आहे. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने अत्यंत मोठा इशारा दिला. देशातील काही भागात जोरदार पाऊस सुरू आहे. भारतीय हवामान विभागाने राज्यात आज येलो अलर्ट जारी केला.

Go to News Site