TV9 Marathi
राज्यात उष्णतेने कहर केला. सूर्य आग ओकताना दिसत आहे. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने नुकताच अत्यंत मोठा इशारा दिला. राज्यासाठी अत्यंत धोक्याची घंटा आज आहे. शक्यतो अतिमहत्वाच्या कामाशिवाय दुपारी घराबाहेर पडणे टाळाच.
Go to News Site