राज्यातील हवामानात मोठा बदल झाला. कुठे कडाक्याचे उन्ह तर कुठे अवकाळी पाऊस अशी स्थिती आहे. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला. अवकाळी पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये मोठे नुकसान झाले.