TV9 Marathi
पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना इंधन बचत, स्वदेशीचा वापर आणि काटकसरीचे पालन करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत महाराष्ट्र सरकारने मोठी प्रशासकीय आणि आर्थिक काटकसरीची मोहीम सुरू केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने यासंदर्भात महत्त्वपूर्ण परिपत्रक जारी करत अनेक कठोर निर्णयांची अंमलबजावणी सुरू केली आहे.
Go to News Site