Collector
लग्नाला 20 दिवसही झाले नव्हते, पण नववधूचा संसार फुलण्यापूर्वीच घात झाला, महाराष्ट्रात उष्माघाताचा थरार | Collector
लग्नाला 20 दिवसही झाले नव्हते, पण नववधूचा संसार फुलण्यापूर्वीच घात झाला, महाराष्ट्रात उष्माघाताचा थरार
TV9 Marathi

लग्नाला 20 दिवसही झाले नव्हते, पण नववधूचा संसार फुलण्यापूर्वीच घात झाला, महाराष्ट्रात उष्माघाताचा थरार

जळगाव जिल्ह्यात तापमानाचा पारा ४५ अंशांच्या पार गेल्याने उष्माघाताने दोघांचा मृत्यू झाला आहे. जामनेरमधील नवविवाहिता आणि अमळनेरमधील पुजाऱ्याचा यात समावेश असून, या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. वाचा सविस्तर बातमी.

Go to News Site