TV9 Marathi
जळगाव जिल्ह्यात तापमानाचा पारा ४५ अंशांच्या पार गेल्याने उष्माघाताने दोघांचा मृत्यू झाला आहे. जामनेरमधील नवविवाहिता आणि अमळनेरमधील पुजाऱ्याचा यात समावेश असून, या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. वाचा सविस्तर बातमी.
Go to News Site