TV9 Marathi
नीट पेपरफुटी प्रकरणावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. २२ लाख विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा आणि महाराष्ट्राने तामिळनाडू प्रमाणेच 'नीट'ला विरोध दर्शवावा, अशी मागणी त्यांनी या पोस्टद्वारे केली आहे.
Go to News Site